शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता पीक कर्जासाठी बँकेत वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. सरकारने सुरू केलेल्या जनसमर्थक पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कर्ज मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एक वर्षे स्थगिती शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जाच्या वसुलीला(Farmers Loan) देण्यात आली आह ...
राज्यातील मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जवळपास ३४ जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाल्यामुळे आता सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात (Loan Recovery Stay) देण्यात येत आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट महाराष्ट्र शासनाने रद्द केली आहे. आता फक्त एका प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.