T20 Cricket: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी२० सामना आज लखनऊत होणार आहे. २-१ ने आघाडीवर असलेला भारत हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची मालिका भारताने 3-1 खिशात घातली आहे. टीम इंडियाने भारतात सलग 14 T-20 मालिकेत विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. वेस्ट इंडीजने भारताला १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी डावाला आकार दिला
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या सामन्यात भारताला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्कमध्ये खेळण्यात आला. भारताने विजयासाठी दिलेले १३९ धावांचे लक्ष्य घे ...