दोघांनाही समजले की, त्यांच्या फूटीतून तिसऱ्याचा फायदा होतोय, ठाकरेंच्या एकत्र येण्याने भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर मिळाले आहे, इम्तियाज जलील यांचा निशाणा.
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने केवळ सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना फोडली आणि मराठी अस्मितेला पायदळी तुडवलं, असा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून पालकमंत्री संजय शिरसाट आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.