राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून हवामान सतत बदलताना दिसत आहे. कधी पावसाची हजेरी तर कधी तीव्र थंडी जाणवत आहे. मात्र उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाल्यामुळे आता राज्यातील थंडीचा जोर काहीसा ओसर ...
महसूल विभागातली (Revenue Department) कामं लवकर व्हावीत आणि सर्वसामान्य जनतेला विभागाप्रती आपुलकी वाटावी या अनुषंगाने विभागीय स्तरावर 7 दक्षता पथकं स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही दिवसांपासून राज्यामध्ये महसूल विभागाकडून एका मागे एक धडाकेबाज निर्णयांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामध्ये आता महसूल विभागाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
थंडी कमी होईल अशी आशा असतानाच हवामान खात्याने पुन्हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. 22 ते 25जानेवारीदरम्यान देशातील काही भागांत पाऊस, वादळ आणि जोरदार वारे जाणवण्याची शक्यता आहे.
Heavy Rain Alert : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान घसरत असून पुढील काही दिवस थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Indian Weather: २४, २५ आणि २६ डिसेंबरला राज्यासह अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा जारी झाला आहे. महाराष्ट्रात थंडीचा प्रचंड प्रभाव जाणवत असून तापमान विक्रम मोडीत काढत आहे.