नुकताच राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. इतकंच नाही, तर राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यासाठीदेखील न्यायालयाने नकार दिला आहे.
मध्य रेल्वेतील दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या अपघातात 6 जणांनी आपला जीव गमावला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सणसणीत टीका केली आहे.