Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
Cricket News: रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने वेळेत 50 ओव्हर्स न टाकल्यामुळे आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी दंडात्मक कारवाई केली आहे.
भारताच्या संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला, या दौऱ्यात भारताच्या संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारताने (Team India) दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत 2-0 असा पराभव वेस्ट इंडिजला दोन कसोटी मालिकेतील सामन्यात करत मालिका आपल्या नावावर केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे यशस्वीपणे नेतृत्त्व करणारा आणि टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रोहित शर्मा याला आता कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. ऑस्ट ...
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा नमवून नवव्यांदा विजेतेपद पटकावले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला.
टीम इंडियाने पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार केलेला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी टीम इंडियावर आणि क्रिकेट प्रशासनावर सडकून टीका केली आहे.
दुबईत पार पडलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला धुळ चारत विजयाचा झेंडा मिरवला. यानंतर सर्व खेळाडू हे मैदानात टाईमपास करताना पाहायला मिळाले.