गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे यशस्वीपणे नेतृत्त्व करणारा आणि टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रोहित शर्मा याला आता कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. ऑस्ट ...
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा नमवून नवव्यांदा विजेतेपद पटकावले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला.
टीम इंडियाने पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार केलेला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी टीम इंडियावर आणि क्रिकेट प्रशासनावर सडकून टीका केली आहे.
दुबईत पार पडलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला धुळ चारत विजयाचा झेंडा मिरवला. यानंतर सर्व खेळाडू हे मैदानात टाईमपास करताना पाहायला मिळाले.
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने नवव्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल्यानंतर खरी नाट्यमय घटना पार पडली ती बक्षीस समारंभात.
आशिया कप 2025 या स्पर्धेला सुरुवात झाली असून, आतापर्यंत टीम इंडियाने खेळलेल्या सामन्यात भारतीयय खेळाडूंच्या जर्सीवर कोणताही स्पॉन्सर पाहायला मिळाला नाही.