आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत नुकसान टाळण्यासाठी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी कणकवलीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.
संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले आहे. ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याची शक्यता जवळपास निश्चित केली आहे.