चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला' असे वाघ म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
“भाजपकडे तीन-चार टर्मच्या महिला आमदार आहेत. आज सगळ्यात जास्त महिला आमदार भाजपच्या आहेत. मागच्या टर्ममध्येही भाजपच्या महिला आमदाराची संख्या जास्त होती. येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी मंत्रिमंडळात दिसतील ...
राज्य सरकारने औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. या नामांतराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं महायुती सरकारनं म्हट ...