महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. त्यात मराठवाड्याला सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बसतायत, अशातच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे नेमके कुठे आहेत? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता हिंगोलीच्या तपोवन गावातील शेतकऱ्यांनी रक्त विक्रीला काढल्याची घटना समोर आली आहे.