एकीकडे महाराष्ट्रात ओला दुष्काळ परिस्थिती असताना अबू आझमींनी इस्त्रायलकडून पॅलेस्टाईनवर जे हल्ले होत आहेत, त्याच्या निषेधार्थ आझाद मैदानात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं की,मंत्रिमंडळ बैठकीत पावसाच्या प्रलयजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.
महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. त्यात मराठवाड्याला सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बसतायत, अशातच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे नेमके कुठे आहेत? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.