सरकारविरोधात न्यायालयात याचिका टाकायला काही लोक समाजात असायलाच हवेत. म्हणजे समाजात राजकीय लोकांना शिस्त लागते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
जगभरात तणावाचे आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाले असून, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी भारतीय रस्ते पायाभूत सुविधा पुढील दोन वर्षांत अमेरिकेच्या तुलनेत चांगली होतील, असे प्रतिपादन केले.
कादंबरीकार विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या 2 इंग्रजी पुस्तकांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये प्रकाशन झालं.
नितीन गडकरी यांनी अमरावतीत समाजातील जातीवाद नष्ट करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात गडकरी यांनी जनता जातीवादी नसल्याचे सांगितले, तर पुढारी जातीवादी असल्याचे विधान केले.