मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने मंथली लोकल ट्रेन पास बुकिंगची सुविधा UTS on Mobile अॅपवरून बंद केली
प्रवाशांच्या तिकिटांव्यतिरिक्तही रेल्वे विविध मार्गांनी उत्पन्न मिळवत असते. याचाच प्रत्यय देत मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून तब्बल ४०४.७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे झोप लागल्यावर आपले स्टेशन चुकण्याची भीती. विशेषतः रात्रीच्या प्रवासात ही चिंता अधिक वाढते.
मुंबईहून लातूर, नागपूर आणि अमरावतीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Central Railway ने एप्रिल महिन्यापासून काही प्रमुख रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले आहेत.
मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा आणखी सक्षम आणि प्रवासीकेंद्री करण्याच्या दृष्टीने Western Railway ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.