चंद्रपूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 66 सदस्यांच्या सभागृहात कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे राजकीय गणितं सतत बदलताना दिसत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेत ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे अपघाती अकाली निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली
बार्शीतील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र आल्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.