Bhai Jagtap Team Lokshahi
ताज्या बातम्या

"Ballot Paper वर निवडणुका घ्या, तरच..."; काँग्रेसनं उपस्थित केला नवा मुद्दा

Published by : Sudhir Kakde

काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ते केवळ EVM मुळे सत्तेत आल्याचा आरोप केला आहे. तसंच राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका Ballot Paper वर घ्या असं आवाहन भाई जगताप यांनी केलं आहे. अशा पद्धतीनं निवडणुका घेतल्या तरच सत्य समोर येईल. अन्यथा आमचे तरी डोळे उघडतील असं भाई जगताप म्हणाले आहेत.

महाराष्ट्र राज्यात आमचं सरकार असल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना पत्र लिहीलं असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं. EVM ज्या देशाने विकसीक केलं, त्यांनी ते सोडून दिलं. मग आपण एवढ्या वर्षांपासून आपण EVM वापरत आहोत. सुरुवातील आर्ध्या देशात बॅलेट आणि अर्ध्या देशात EVM वर घ्या जेणेकरून सत्य समोर येईल असं भाई जगताप म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर