Bhai Jagtap Team Lokshahi
ताज्या बातम्या

"Ballot Paper वर निवडणुका घ्या, तरच..."; काँग्रेसनं उपस्थित केला नवा मुद्दा

Published by : Sudhir Kakde

काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ते केवळ EVM मुळे सत्तेत आल्याचा आरोप केला आहे. तसंच राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका Ballot Paper वर घ्या असं आवाहन भाई जगताप यांनी केलं आहे. अशा पद्धतीनं निवडणुका घेतल्या तरच सत्य समोर येईल. अन्यथा आमचे तरी डोळे उघडतील असं भाई जगताप म्हणाले आहेत.

महाराष्ट्र राज्यात आमचं सरकार असल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना पत्र लिहीलं असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं. EVM ज्या देशाने विकसीक केलं, त्यांनी ते सोडून दिलं. मग आपण एवढ्या वर्षांपासून आपण EVM वापरत आहोत. सुरुवातील आर्ध्या देशात बॅलेट आणि अर्ध्या देशात EVM वर घ्या जेणेकरून सत्य समोर येईल असं भाई जगताप म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा