व्हिडिओ

Jalgaon : आधी दुष्काळ व आता अवकाळी पावसामुळे गुरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान

जळगाव जिल्ह्यात आधी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चारा टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली होती.

Published by : Team Lokshahi

जळगाव जिल्ह्यात आधी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चारा टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यातच काही प्रमाणात निघालेला चारा हा देखील अवकाळी पावसामुळे भिजल्याने चारा कुजून खराब झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चारा टंचाईची भीषण समस्या शेतकऱ्यांसमोर उभी असून राज्य सरकारने चारा टंचाईवर उपाय काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...