राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रुर नसल्याचे म्हंटले होते. यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच वादात सापडले आहे.
भाजप सरकारची ब्रिटिश काळापेक्षा गंभीर हुकूमशाही असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेत संशयास्पद कारभाराबाबत आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगित ...
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे ...
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय झाला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांचा 114205 मतांनी विजय झाला आहे.