केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, 29 जुलै रोजी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ल्यांतील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबाबतची सविस्तर माहिती दिली.
विधानसभा विजयासाठी अमित शाहांनी 10 सुत्री कार्यक्रम ठेवल्याची माहिती आहे. हा कार्यक्रम आपले जे नेते आहेत त्यांच्यासोबत शेअर केल्याची माहिती ही समोर येत आहे.