सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. लोकसभा सचिवालयातील काही सूत्रांनी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याचा दावा ...
महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा अजून खाली बसलेला नसतानाच राज्यातील राजकारण पुन्हा तापू लागले आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली