दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नानानंतर कारिट हे फळ फोडण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नानानंतर कारिट का फोडले जाते माहित आहे का? जाणून घ्या.
दिवाळीच्या दिवशी घरी रांगोळी काढली नाही तर दिवाळीची सजावट निस्तेज आणि अपूर्ण दिसते. परंतु, शहरांत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना मोठी रांगोळी काढता येईल एवढी जागा मिळत नाही.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सर्वत्र दिवाळीची लगबग पहायला मिळत आहे. ९ नोव्हेंबरला वसूबारसपासून दिवाळीची सुरूवात होणार आहे.
दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी म्हटलं की, रोषणाई, दिव्यांचा लखलखाट, सजावट आणि खमंग फराळ. दिवाळीत पहाटे उठून अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. त्वचेचं नुकसा ...
दरवर्षीप्रमाणे मुंबईतील सांस्कृतिक केंद्र असलेले दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिपोत्सव साजरा केला जातो.