रस्त्यावर अपघात झाल्यास १० वर्षांची शिक्षा वाहन चालकांना देण्याचे आदेश केंद्र सरकारने सुनावले आहे. या विरोधात ट्रक चालक व मालक संघटना आक्रमक झाले आहेत.
संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटाजवळ महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महामार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला. यामुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा ...