राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पहिल्यांदाच जाहीर सभा झाली. पवारांनी येवला येथे कार्यकर्त्यांसह नाशिकच्या जनतेला संबोधित केलं.
कुस्तीपटूंनी कठोर भूमिका घेत पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहीले आहे.