भारतामध्ये यावर्षी मान्सून वेळेच्या आधीच दाखल झाला होता, तसेच मान्सूनचे प्रमाण देखील यंदा सरासरीपेक्षा जास्त राहिले, याचा मोठा फटका हा देशातील अनेक राज्यांना बसला, महाराष्ट्राला देखील पावसानं झोडपून क ...
हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, आणि त्याचा राज्यावर मोठा परिणाम झाला.
यावर्षी देशभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे, यंदा देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता, पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिलं. अनेक राज्यांना पुराचा मोठा फटका बसला,
भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं पुन्हा एकदा चिंता वाढली आह ...
अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलामुळे वातावरणात मोठा बदल दिसत आहे. मोंथा वादळामुळे कोकण किनारपट्टीवर जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या सरींनंतर हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्ज ...