भारतामध्ये यावर्षी मान्सून वेळेच्या आधीच दाखल झाला होता, तसेच मान्सूनचे प्रमाण देखील यंदा सरासरीपेक्षा जास्त राहिले, याचा मोठा फटका हा देशातील अनेक राज्यांना बसला, महाराष्ट्राला देखील पावसानं झोडपून क ...
हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, आणि त्याचा राज्यावर मोठा परिणाम झाला.
यावर्षी देशभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे, यंदा देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता, पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिलं. अनेक राज्यांना पुराचा मोठा फटका बसला,