नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, मतदानाचा टक्का वाढवण्यासोबतच शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे.
परळी मतदार संघात मतदान केंद्रावर झालेल्या प्रकारानंतर फेर मतदान घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली. याबाबतचे पत्र निवडणूक विभागाला देण्यात आले आहे.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता या विजयाचा अनुभव इतर राज्यांत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत.