महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज केले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी असा दावा केला
राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. पण यामध्ये अनेक ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
महाराष्ट्रात महायुतीला सत्ता मिळाली असली तरी मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मला ब्लॅकमेल करत असून 25 लाखाची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या नेत्या आणि विधानसभेच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.