कोकणातील बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी विरोध करत मोठे आंदोलन केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा बारसूतील रिफायनरी प्रकल्प चर्चेत आले आहे. आशिष शेलार यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठा दावा केला आहे.
नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार सुलभ होणार आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या भागांतून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे. ऐरोली- कटाई उन्नत मार्ग आता ...
अदानी पॉवर आणि ड्रुक ग्रीन पॉवर भूतानमध्ये 570 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प उभारणार आहेत. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी इतर गुंतवणुकीला सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असेल.