"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर निर्णय घ्यावा, अन्यथा सनातन हिंदू धर्मियांना स्वतः पुढाकार घ्यावा लागेल," असा स्पष्ट इशारा शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी दिला.
शारदीय नवरात्रोत्सवात आज पाचव्या दिवशी सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची सरस्वती देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. नवरात्रोत्सवात रोज अंबाबाईची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. सोमवारी अंबाबाईने ...
गेल्या शंभर दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता कादर खान यांच्यासारख्या अभिनयाला मुकली होती. वंचित झाली होती. संजय राऊतांच्या स्वरुपात हा कादर खान आता दररोज आक्रस्ताळेपणा करून अभिनय करत आहे.