Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
दुबईमध्ये झालेल्या आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजय मिळवला. यानंतर सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला आहे.
आशिया कप 2025 या स्पर्धेला सुरुवात झाली असून, आतापर्यंत टीम इंडियाने खेळलेल्या सामन्यात भारतीयय खेळाडूंच्या जर्सीवर कोणताही स्पॉन्सर पाहायला मिळाला नाही.
जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 32 विकेट्स घेतल्या आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला. भारतीय संघाच्या पराभवातही बुमराहचा लढाऊ आत्मा चमकला.