जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 32 विकेट्स घेतल्या आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला. भारतीय संघाच्या पराभवातही बुमराहचा लढाऊ आत्मा चमकला.
टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकपमध्ये चॅम्पियन बनवल्यानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर बीसीसीआयकडून गौतम गंभीरला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं.
देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत म्हणाले की, टीम इंडियाचं मुंबईत मनापासून स्वागत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने रेकॉर्ड केला आहे. तब्बल 17 वर्षानंतर भारताने हा विश्वचषक जिंकला आहे. ...