महाराष्ट्राच्या 2025-26 अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प सादर. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर, सिंचन प्रकल्पांसाठी मोठा निधी.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत. कृषी धनधान्य योजना, कापूस उत्पादकता वाढवण्याच्या योजना, सुलभकर्ज आणि स्पेशल इकॉनॉ ...
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत? अजित नवले यांच्या मते शेती अनुदान वाढवून, कर कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे. पीक विम्यात सुधारणा आणि ग्रामीण रोजगार निर् ...
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही.
पावसाने मराठवाडा, विदर्भासह राज्यात कहर केला. अनेक गावात आभाळ फाटलं आहे. शेती आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतात जणू तळंच तयार झालं आहे. आज राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bhara ...