बीसीसीआयने मोहसिन नकवी यांना आशिया कप ट्रॉफी टीम इंडियाला देण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआयच्या मागणीला न जुमानता मोहसीन नकवी यांनी बीसीसीआयच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे.
रॉजर बिन्नी यांच्यानंतर BCCI अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची निवडीची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला. परंतु मन्हास चर्चेत येण्याचं कारण केवळ त्यांचा नवा दर्जा नव्हे. एका जुन्या फोटोने अचा ...
भारताने आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तानला पराभूत करत जिंकला. पाच गडी राखून भारताने 147 धावांचं लक्ष्य सहज गाठत नवव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं.