काल नेस्कोमधील शिवसेना शिंदेचा गटाचा दसरा मेळावा साजरा करण्यात आला. यामध्ये शिवसेना रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दलचे धक्कादायक खुलासा करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
"संविधान वाचविण्यासाठी सत्याचा मोर्चा इथं आला. राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर आयोगाने उत्तर दिलं ते इतिहासतील बोगस उत्तर दिलंबोगस पद्धतीने बोगस मतदान केलं."