दहावीच्या परीक्षा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना शिक्षण विभागाने सुरू केलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी शिक्षकांसाठी सक्तीची करण्यात आली आहे. या टीईटी सक्तीविरोधात राज्यभरातील शाळा 24 नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट महाराष्ट्र शासनाने रद्द केली आहे. आता फक्त एका प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही, कारण राज्य शासनाने पाच विदेशी विद्यापीठांना इरादापत्र प्रदान केलं आहे.