Digital Safety India: भारत सरकारने सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सर्व मेसेजिंग अॅप्स सक्रिय सिम कार्डशी जोडणे अनिवार्य केले आहे. सिम काढताच अॅप बंद होईल. हा नियम फेब्रुवारी २०२६ पा ...
एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेला चेहरा वापरून छत्रपती संभाजीनगर येथील एका माजी अधिकाऱ्याची तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.