काही नागरिकांचे संसार उघड्यावर पडल्यासारखे दिसत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आपल्या मदतीचा हात पुढे केला आहे. संकटकाळी येऊन मदत केल्याबद्दल या शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याशी फो ...
गेली पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे (Maharashtra Flood) छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर आणि बीड जिल्ह्यांत 3050 गावांमध्ये अतोनात नुकसान झ ...
महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने मराठवाड्यात ऐतिहासिक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सरकारच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार मदत केली जाईल अशी घोषणा सरक ...
पूरग्रस्त निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने तोडका काढला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस महाराष्ट्रात सातत्याने पडत असून, यामुळे शेती आणि जनजीवनावर मोठा फटका बसला आहे. हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे ...
26 जुलै 2005 रोजी पडलेल्या विक्रमी पावसानं मुंबईची तुंबई केली. या दिवसाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहे. तरीही 26 जुलै तो दिवस आठवला की आजही जीवाचा थरकाप उडतो.