रायगड किल्ल्याच्या जवळील 'छत्र निजामपूर' या ग्रामपंचायतीच्या नावात बदल करुन त्याचे नाव 'रायगडवाडी' असं ठेवण्यात याव अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे.
रायगड किल्ल्यावर धनगर समाजातील काही कुटुंबांना पुरातत्त्व विभागाने अतिक्रमणाच्या कारणावरून दिलेल्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांवर निशाणा साधत अप्रत्यक्ष टीका केली. जयंत पाटीलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सांगली जिल्ह्यासाठी केलेल्या कामावर सवाल.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात विधानसभा निवडणूक साठी गोपीचंद पडळकर इच्छुक आहेत. मात्र, जत तालुक्यातील भाजप नेत्यांकडून त्यांना विरोध केला जात आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घे ...