नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला असून, शेती आणि पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाह ...
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत आजपासून राज्यात जनसुरक्षा कायदा लागू केला आहे.
राज्यातील कुपोषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, 1.37 लाखांहून अधिक मुले कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केली आहे.
राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. सामान्यतः शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत राज्यातील सर्व शासकीय कार्यालय सुट्टीवर असतात.
आता 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या 16 व्या वित्त आयोगानुसार सुरू होणाऱ्या प्रत्येक केंद्र सरकारची योजना म्हणजेच सीएसएस आणि सध्या सुरू असलेल्या योजना यांच्यासाठी एक सनसेट क्लॉज आणि टाइम लाईन सेट करण ...
पुढच्या एका वर्षात तुम्हाला कुठेही टोल दिसणार नाहीत. त्याचप्रमाणे टोलच्या मोठ्या रांगेत उभं राहण्याची देखील गरज पडणार नाही. यासाठी केंद्र सरकार (Central Government) एका विशेष प्रणालीवर काम करत आहे.
नवीन पीएमओला “सेवा तीर्थ” आणि राजभवनाला “लोकभवन” असे नाव देत सत्ता नव्हे तर सेवा, आणि अधिकाराऐवजी जबाबदारी या मूल्यांना प्राधान्य देणारे नवीन शासन मॉडेल सादर केले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात असताना, तब्बल 20 पेक्षा अधिक नगरपालिकांतील काही प्रभागांची निवडणूक प्रक्रिया अचानक स्थगित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कडधान्य उत्पादन वाढवून आयातावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ (Self-Reliance in Pulses Mission) राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदी ...