आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अवघ्या सात दिवसांनी, आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या साखळी फेरीत पुन्हा भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आणि संपुर्ण टीमने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. यामुळे संघावर कारवाई होणार का?
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरु होणार असुन 2 नोव्हेंबरला अंतिम सामना पार पडणार आहे. महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज