राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा दुपारी १ वाजता निघणार आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मुंबईतील केवळ ११ जागांवर उमेदवारी अर्ज भरले असून, २०१९ मध्ये ३० जागांवर लढलेल्या काँग्रेसची यंदा फक्त ११ जागांवर महाविकास आघाडीत बोळवण करण्यात आली आहे.