शरीरात असलेल्या विषारी पदार्थांचा तुमच्या त्वचेवर, केसांवर आणि एकूणच आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळीही कमी होऊ शकते.
निसर्ग आणि पर्यावरण जपण्याचा सतत संदेश देणारे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन झाले आहे. अल्प आजाराने पुण्यातील रुग्णालयात बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वर्ष 2026 च्या सुरुवातीस राज्यातील नागरिकांसाठी हवामानाने अनपेक्षित भेट दिली आहे. 1 जानेवारीच्या पहाटेपासून राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने दमदार हजेरी
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरातही मुंबई महापालिका गावपण जपणार आहे. मुंबईतील नद्यांमध्ये वाहणारे पाणी शुद्ध कसे राहील, याची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.