ठाणे शहरातील मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे १५ डिसेंबर २०२५ पर्यंत ५०% पाणी कपात लागू राहणार आहे. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
एका महिलेवर सामूहिक अत्याचार (Thane Crime News) ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेवर दोघांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केला.