आज पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी सलामीचे ध्येय आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून त्यापूर्वी भारताला साधारण १६ ट्वेन्टी-२० स ...
प्रथम फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावांचे आव्हान होते. त्या प्रत्युत्तर देतांना वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले.
टी-२० वर्ल्डकपचा अर्धा टप्पा जवळपास संपला आहे. याचसोबत सुपर ८ चं चित्रही स्पष्ट झालं आहे. काही संघांनी सुपर ८ मध्ये त्यांची जागा पक्की केली आहे. काही संघ बाहेर झाले आहेत.
पश्चिम बंगालमधील भारत सेवाश्रम संघाचे साधू आणि यंदाचे पद्मश्री पुरस्कार विजेते कार्तिक महाराज यांच्यावर एका महिलेने अनेक वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुंबईमधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळीचा पूल 8 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा निवडणूक 2024: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना. एमआयएमच्या उमेदवार न दिल्याने मुस्लीम मते मिळण्याची शक्यता.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये शिंदेसेनेचे संजय शिरसाट यांनी विजय मिळवला आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये खरी लढत या दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच झाल्याचे दिसून आले.