आज पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी सलामीचे ध्येय आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून त्यापूर्वी भारताला साधारण १६ ट्वेन्टी-२० स ...
प्रथम फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावांचे आव्हान होते. त्या प्रत्युत्तर देतांना वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले.
भारताने (Team India) दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत 2-0 असा पराभव वेस्ट इंडिजला दोन कसोटी मालिकेतील सामन्यात करत मालिका आपल्या नावावर केली आहे.
टी-२० वर्ल्डकपचा अर्धा टप्पा जवळपास संपला आहे. याचसोबत सुपर ८ चं चित्रही स्पष्ट झालं आहे. काही संघांनी सुपर ८ मध्ये त्यांची जागा पक्की केली आहे. काही संघ बाहेर झाले आहेत.
पश्चिम बंगालच्या सुंदरबन भागात प्रेमाचं एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे. समाजाच्या ठरावीक चौकटी, विरोध आणि परंपरांना मागे टाकत दोन युवतींनी मंदिरात एकमेकींना वरमाला घालून आयुष्यभर साथ देण्याची शपथ ...
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील नुकत्याच झालेल्या एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे ममता बॅनर्जी यांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.