पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू मार्गावर प्रवाशांसाठी एक मोठी समस्या उद्भवली आहे. पालघर परिसरात तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आणि यामुळे लोकल गाड्या थांबल्या.
पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाआड येत असलेल्या खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची कामे करण्यास राज्य सरकारने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) तत्वत ...
Railway Ticket Booking: पश्चिम रेल्वे १ डिसेंबर २०२५ पासून OTP-आधारित तत्काळ तिकीट प्रणाली लागू करत आहे. प्रवाशांनी बुकिंगवेळी मोबाईल नंबर पडताळणी करणे अनिवार्य आहे.