केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) वाढीची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानबाबत महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. गृह मंत्रालयाने 28 जानेवारी रोजी जारी केलेल्या 10 पानी आदेशानुसार
पुढच्या एका वर्षात तुम्हाला कुठेही टोल दिसणार नाहीत. त्याचप्रमाणे टोलच्या मोठ्या रांगेत उभं राहण्याची देखील गरज पडणार नाही. यासाठी केंद्र सरकार (Central Government) एका विशेष प्रणालीवर काम करत आहे.
केंद्र सरकारने भारतातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा म्हणून ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) सुरू केली आहे. ही सेवा ओला (Ola) आणि उबर (Uber) सारख्या खाजगी कॅब अॅग्रीगेटर्सना थेट आव्हान देण्यासाठी डिझाइन केलेल ...
सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) आणि महागाई भत्ता भत्ता (Dearne ...
मुंबईहून लातूर, नागपूर आणि अमरावतीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Central Railway ने एप्रिल महिन्यापासून काही प्रमुख रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले आहेत.