पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज संपन्न झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या शहरी विकासासाठी महत्त्वपूर्ण ...
राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारकडून (CM Devendra Fadanvis) मोठी घोषणा करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं की,मंत्रिमंडळ बैठकीत पावसाच्या प्रलयजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी सध्या कार्यक्रम व प्रवासात असल्यामुळे संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पूरग्रस्त निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने तोडका काढला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस महाराष्ट्रात सातत्याने पडत असून, यामुळे शेती आणि जनजीवनावर मोठा फटका बसला आहे. हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे ...
नागरिकांना नियमांवर बोट न ठेवता , शेतकऱ्यांना, शेत मुजरांना मदत होईल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) असं म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मराठावड्यासह अनेक (CM Devendra Fadnavis) भागात पावसामुळे दारूण परिस्थिती निर्माण झाली असून गावं, घरं, शेती सगळं पा ...
सध्या राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बीड, मराठवाडा, अहिल्यानगर यांसह अनेक भागांना मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणा ...
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे 70 लाख एकर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे 70 लाख एकर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पूरस्थिती आ ...