शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता पीक कर्जासाठी बँकेत वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. सरकारने सुरू केलेल्या जनसमर्थक पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कर्ज मिळणार आहे.
11 महिन्यांत तब्बल 973 शेतकरी आत्महत्या; कृषी संकटाची राज्याला गंभीर जाणीव करून देणारा धक्कादायक अहवाल पश्चिम विदर्भ पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांच्या छायेत आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले 31,628 कोटी रुपयांचे महापॅकेज मोठ्या अपेक्षेने प्रसिद्ध झाले. पण या मदतीचा प्रत्यक्ष लाभ मात्र लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलेला ...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एक वर्षे स्थगिती शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जाच्या वसुलीला(Farmers Loan) देण्यात आली आह ...
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूरमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता दृष्टी ...