केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) वाढीची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण पावले उचलत सर्व बँकांना थकीत शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या समितीकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानबाबत महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. गृह मंत्रालयाने 28 जानेवारी रोजी जारी केलेल्या 10 पानी आदेशानुसार
डिलिव्हरी कामगारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्रालयाने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या १० मिनिटांच्या डिलिव्हरी सेवा ...
नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला असून, शेती आणि पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाह ...
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत आजपासून राज्यात जनसुरक्षा कायदा लागू केला आहे.
राज्यातील कुपोषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, 1.37 लाखांहून अधिक मुले कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केली आहे.