आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान या बैठकीत सरकारने दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय घेतले.
गेली पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे (Maharashtra Flood) छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर आणि बीड जिल्ह्यांत 3050 गावांमध्ये अतोनात नुकसान झ ...
बारावीच्या (Maharashtra HSC Board Exam) विद्यार्थ्यांना राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे परीक्षांचे अर्ज भरण्यास अनेक अडचणी येतायत. त्यामुळे राज्य परीक्षा म ...
महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने मराठवाड्यात ऐतिहासिक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सरकारच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार मदत केली जाईल अशी घोषणा सरक ...