महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून अनेक भागात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आज, 20 ऑगस्ट रोजीदेखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात तब्बल 10 सामंजस्य करार (MoUs) आणि दोन रणनीतिक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने नैऋत्य मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर 2025 या कालावधीसाठीचा दीर्घकालीन हवामान अंदाज जाहीर केला आहे.