महाराष्ट्रात पावसाने प्रचंड तांडव केला आहे, ज्यामुळे राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 24 तासांत पावसाची तीव्रता आणखी वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.या संकटाच्या पार्श्वभूमीव ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच आता भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं चिंता वाढवली आहे.