आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेचे पैसै शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला जात असून त्यामागेही देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील ...