मुंबईतील इंदु मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे आतापर्यंत 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे स्मारक मे 2026 पर्यंत पूर्ण होईल.
जगातील भव्यदिव्य स्मारक व्हावं ही आमची इच्छा आहे. साडेचारशे फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा साकारला जाणार आहे.बाकी कामं प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्र्यांची दिली माहिती
आशीष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या 'महाराष्ट्रनामा' जाहीरनाम्यावर तीव्र टीका केली, म्हणाले 'विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा'. यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीतील राजकीय वाद वाढण्याची शक्यता.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे.