छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर आणि नांदेड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, शेती व घरे यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सध्या तयारीच्या टप्प्यात आहे. जालना-मनमाड विभागातील अधिकारी तयारी ट्रॅक चाचणीसाठी करत आहेत. या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस सुरू होण्याची अपेक्षा ...