माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. सोबतच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर देखील भाष्य केले आहे.
कुस्तीपटूंनी कठोर भूमिका घेत पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहीले आहे.